गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०१०

राज ठाकरेंचा मुद्दा किती खरा होता..

महाराष्ट्रात रोजगार शोधण्यापेक्षा
बिहारमध्येच रोजगारनिर्मीती करा
हा राज ठाकरेंचा मुद्दा बरा होता
नितीषकुमारांनी काम केले
बिहार जिंकले तेव्हा लालूंना कळले
हा मुद्दा किती खरा होता

निकाल पाहुन लालूंचे पाय
आता तरी जमीनीवर येतील
दंडुकेशाही करुन सत्ता मिळ्त नाही
हे कळल्यावर
आता तरी ते समाजसेवेकडे वळतील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा